Tuesday, July 3, 2012

eldg

काय गरज होती त्या घनाचा कठीण असा भूतकाळ अचानक कथेत आणण्याची? कोणतीही प्रेमकथा साधी सोपी सरळ फक्त दोन जणांची नसते का? एकाला दुसरं आणि दुसऱ्याला तिसरं कुणी आवडावं असं का असावं नेहमीच? मी केवढ्या तरी गमतीने बघत होते ही serial . हट! आपल्याला नाही आवडलं बुवा!

1 comment:

Anonymous said...

ka nahi aawadal..........